खालील कविता कोणावरही आधारित नाही क्रपया कुणीही गेरसमज करुन घेवू
२१ व्या शतकात सुध्दा भारत हा पाठीच राहीला.
प्रगती करण्यापेक्ष्या आवगती कडेच चालला.
भारताची सन्सक्रूती आपणच नष्ट केली.
अन आपणच म्हणे भारताची अमेरिका झाली.
साडी चोळीची जागा आता जिन्स प्यान्ट ने घेतली.
लान्ब लान्ब केसाच्या जागी आता ब्बाबकट स्टाईल आली.
सदरा धोतरचा जमाना नष्ट होत गेला.
मरायला टेकलेला म्हातरासुध्दा जिन्स घालू लागला.
आजची स्त्री मात्र झाशीची राणी व सावित्रीबाई फुले ना विसरली.
मात्र एश्वर्या राय व मलिका शेरावत याना केन्व्हाच नाही विसरली.
मग मलाच सान्गा मित्रहो कशी आपली प्रगती होणार.
कारण गाढवा मागून जाणारा हा गाढवच आसणार
No comments:
Post a Comment